शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

सोन्याचा धूर

शेअर बाजार नसताना, आरोग्य आणि शिक्षण हे व्यवसाय नसताना, हॉटेल्स नसताना, स्वयंचलित वाहने नसताना; भारतात सोन्याचा धूर निघत असे. कसे होत असेल? सगळ्यांनीच, विशेषतः नीती निर्धारकांनी विचार करायला हवा.

भारताच्या श्रेष्ठतेचं गुणगान आणि कौतुक करतानाच -

- भारतीय अर्थनीती,

- भारतीय समाजनीती,

- भारतीय राजनीती,

- भारतीय धर्मनीती,

यांच्या मूलतत्वांचा विचार व्हायला हवा.


- श्रीपाद कोठे

८ जानेवारी २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा