शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

काय बदलले?

पूर्वी वर्णव्यवस्था होती. सत्ता व संपत्तीवर कब्जा मिळवणे आणि मनोमालिन्य यासाठी त्यावर टीका झाली. आज लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर करून सत्ता व संपत्तीवर कब्जा मिळवणारे आहेतच आणि पक्षांच्या चिठ्ठ्या लावून एकमेकांना पाण्यात पाहणे, दुस्वास करणे, तिरस्कार- द्वेष सगळेच आहे. एक जण दुसऱ्याबद्दल चांगले बोलायला, समजून घ्यायला, कुजकटपणा टाकून द्यायला तयार नाही. काय बदलले?

- श्रीपाद कोठे

१२ फेब्रुवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा