बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

विषाणू आणि सहिष्णुता

कर्करोग अन टीबीचे विषाणू यांच्या बाबतीत कोणीही सहिष्णू राहू शकत नाही, कोणीही सहिष्णू राहू नये. त्यांच्याबाबत सहिष्णू राहणारे गाढव, मूर्ख, हरामखोर, षंढ किंवा फारच सभ्यतेने बोलायचे तर आत्मघाती असतात. या विषाणूंना चिरडून त्यांचे अस्तित्व संपवून टाकावे लागते. होय, मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घटना आणि त्यांचे पोषण करणारे दिल्ली ते गल्ली पसरलेले लोक यांच्याच संदर्भात बोलतो आहे.

- श्रीपाद कोठे

१० फेब्रुवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा