रविवार, १५ मे, २०२२

लोकसहभाग?

प्रभू राम, विक्रमादित्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी, अहल्यादेवी होळकर, हरिहर बुक्कराय... या कोणत्याही राजवटीत लोकसहभाग नव्हता. तरीही आजही त्या आदर्शच ठरतात. इंग्रजांनी आम्हाला त्यांची राजकीय व्यवस्था सांगितली, शिकवली, लादली. आम्ही आमच्या राजकीय व्यवस्था, राजनीती, मूलतत्वे त्यांना का सांगितली नाहीत? का सांगत नाही? प्रामाणिक, सखोल आणि व्यापक विचार करणाऱ्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

१६ मे २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा