गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

इतिहास दृष्टी

सगळ्यांच्या विचारार्थ एक मुद्दा ठेवावासा वाटतो-

इतिहास, इतिहासात रमणे, इतिहासाच्या आधारे श्रेष्ठत्व सिद्ध करणे, इतिहासाच्या आधारे मालकीचे दावे करणे, इतिहासाच्या आधारे अनेक गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न; या सगळ्या बाबी इंग्रजांची अन पाश्चात्य विचारांची देणगी आहे. मूळ भारतीय विचारपरंपरा अन जीवन दृष्टी अशी नाही. त्यामुळे प्रचलित काळ प्रवाहासोबत चालण्यासाठी त्या पद्धतीचा उपयोग अपरिहार्यता म्हणून करतानाच, त्यात न अडकता त्यातून बाहेर पडणे आणि जगालाही त्यातून बाहेर काढणे आवश्यक वाटते. खूप सर्वस्पर्शी पद्धतीने याकडे पाहता येईल. सगळ्यांनी विचार करावा असे वाटते.

- श्रीपाद कोठे

२९ एप्रिल २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा